इन्क्लुजन यात्रा : एका प्रवासाची नोंद- भाग २ दीक्षा दिंडे २६ जून २०२६
इन्क्लुजन यात्रेला सुरुवात होऊन तीन दिवस झाले होते. शाळा, महाविद्यालये, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याशी संवाद साधताना समावेशनाबद्दल अनेक नवे प्रश्न समोर येत होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आणि त्यांच्या निरागस प्रश्नांमुळे आत्मविश्वासही वाढत होता. पण चौथ्या दिवसापासून यात्रेने काहीसं वेगळं वळण घेतलं. प्रवासात अनपेक्षित अडचणी आल्या आणि पुढची काही नियोजनं बदलली. त्याच वेळी काही अनोळखी…
इन्क्लुजन यात्रा : एका प्रवासाची नोंद - भाग १ दीक्षा दिंडे २१ जून २०२६
मिळून साऱ्याजणी ऑनलाइनच्या कार्यकारी संपादक दीक्षा दिंडे या अपंगत्व, सुलभता आणि समावेशन या विषयांवर काम करणाऱ्या EquiBridge Foundation च्या सह-संस्थापक आहेत. त्यांना जन्मतः सेरेब्रल पाल्सी हे अपंगत्व आहे. समाजातील विविध स्तरांवरील समावेशनाची वास्तव स्थिती जाणून घेण्यासाठी, अपंग व्यक्तींचे अनुभव समजून घेण्यासाठी आणि समावेशक समाजाची संकल्पना अधिक व्यापकपणे पोहोचवण्यासाठी त्यांनी काही महिन्यांपूर्वी …
ऐतिहासिक ग्रंथ : ' खान्देशातील आंबेडकरी चळवळ खंड-२' प्रा. डॉ. सतीश मस्के २६ मे २०२६
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आणि आंबेडकरी चळवळीची मुळं खान्देशात किती खोलवर रुजली होती, याचा सविस्तर आणि दस्तऐवजीकरणासह मागोवा घेणारा ‘खान्देशातील आंबेडकरी चळवळ खंड-२’ हा ग्रंथ वाचकांना इतिहासाच्या एका महत्त्वाच्या प्रवासात घेऊन जातो. प्रा. डॉ. सतीश मस्के यांनी लिहिलेल्या या लेखात बाबासाहेबांचे खान्देशातील दौरे, बहिष्कृत हितकारणी सभेचं कार्य, समता सैनिक दल, स्वतंत्र मजूर पक्ष, सत्यशोधक आण…
‘हसरे किनारे’ ते ‘पिंपळायन’ : माणूसपण शोधणाऱ्या कविता प्रा. सरिता माने-पाटील १९ मे २०२६
निसर्ग, स्त्रीजीवन, सामाजिक विषमता, पर्यावरण, समता आणि मानवतावादी मूल्यांचा धागा एकत्र गुंफत कविता केवळ भावनांची अभिव्यक्ती न राहता विचारांची आणि परिवर्तनाची ताकद बनते, याचा प्रत्यय मिळून साऱ्याजणीच्या सांगली जिल्हा प्रतिनिधी डॉ. सोनिया कस्तुरे यांच्या ‘हसरे किनारे’ आणि ‘पिंपळायन’ या दोन काव्यसंग्रहांतून येतो. प्रा. सरिता माने-पाटील यांनी लिहिलेल्या या परीक्षणात ‘हसरे किनारे’ मधील निसर्गसंवेदना, स…
नाही उमगत 'ती' अजूनही..! डॉ. स्वाती पाटील १८ मे २०२६
स्त्रीच्या आयुष्यातील वेदना, संघर्ष, आत्मभान, नात्यांतील गुंतागुंत आणि समतेची आस या सगळ्यांना अत्यंत संवेदनशील शब्दांत व्यक्त करणारा डॉ. सोनिया कस्तुरे यांचा ‘नाही उमगत ‘ती’ अजूनही..!’ हा कवितासंग्रह केवळ स्त्रीवादी कविता म्हणून मर्यादित राहत नाही, तर माणूस म्हणून जगण्याच्या मूलभूत प्रश्नांना भिडतो. मिळून साऱ्याजणीच्या सांगली जिल्हा प्रतिनिधी डॉ. सोनिया कस्तुरे यांच्या कवितांवर डॉ. स्वाती पाटील या…
कोसबाडच्या टेकडीवरून समीर गायकवाड १० एप्रिल २०२६
1923 साली, अवघ्या तेराव्या वर्षी शंकर वामन जातेगावकर यांच्याशी अनुताईंचा बालविवाह झाला. विवाहाच्या दिवसानंतर अनुताईंना सासरचे किंवा पतीचे दर्शनही झाले नाही. कारण अजून पुढचे सोपस्कार बाकी होते, मात्र तेव्हढ्यातच वैधव्याची कुऱ्हाड त्यांच्यावर कोसळली. आपल्याला सासरचे व पतीचे दर्शनही झालेले नाही, तेंव्हा आपण सासरचे नाव का लावावे असा क्रांतिकारी विचार असणाऱ्या अनुताईंनी आपले माहेरचे ‘वाघ’ हेच आडनाव चाल…
तिची सूर्याची भाषा प्रा. श्वेतल अनिल परब १६ मार्च २०२६
“बाई, भाजी घेताय का?” मी म्हटलं, “थांब. मी पांच मिनिटांत येते. एक महत्वाचा फोन आहे.” तर ती मला म्हणाली, “बाई तुमच्याबरोबर बोलाक थांबलू, तर माझी भाजी खपाची नाय. काल माका भाजी अशीच घराक परतून न्हेवची लागलू.” मी म्हटलं, तुझ्याशी मला बोलायचं आहे. तर म्हणाली, “माका बोलाक येळ नाय. आम्ही अशी भाजी नाय तर मासे विकतलू, तेव्हा आमचा घर चलतलू. उद्या मी मासे घेवण येतू, मासे खपल्यावर मी बोलतलू.” दुसऱ्या दिवश…
फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवरील संवाद आणि नातेसंबंध बसवंत विठाबाई बाबाराव १६ मार्च २०२६
फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसारखी समाजमाध्यमं आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झाली आहेत. पण या माध्यमांचा वापर करताना छोट्या छोट्या गोष्टींवरूनही किती मोठे गैरसमज निर्माण होतात आणि नातेसंबंधात दुरावा येतो, हे अनेकदा आपल्या लक्षातही येत नाही. ऑनलाईन दिसणं, मेसेजला उशिरा उत्तर येणं, प्रोफाईल फोटो दिसणं-न दिसणं किंवा स्टेटस पाहणं अशा साध्या गोष्टींवरून लोक लगेच निष्कर्ष काढतात आणि नात्यात ताण निर्माण होतो. अशाच क…
तुझं डोकं म्हणजे भाजेलेलं मडकं! प्रा. श्वेतल अनिल परब १६ मार्च २०२६
खेड्यापाड्यातल्या साध्या आयुष्यातही अनेक मोठ्या कथा दडलेल्या असतात. त्या फारशा कुणाच्या नजरेत येत नाहीत, पण त्या जगण्याच्या ताकदीची जाणीव करून देतात. एका साध्या स्त्रीच्या आयुष्याकडे पाहताना मैत्री, प्रश्न, वेदना आणि माणुसकीचा स्पर्श या सगळ्यांचा एक वेगळाच संवाद घडतो. अशीच एका मैत्रिणीने दुसऱ्या मैत्रिणीला लिहिलेल्या पत्रातून उलगडणारी ही कथा आहे. हा लेख म्हणजे श्वेताने तिची मैत्रीण अंजलीला लिहिलेल…