The girl on the bridge was not inspiring. She failed. Azhar Nadaf ०४ ऑगस्ट २०२६
Development is often reduced to statistics, economic growth, or stories of individual resilience. In this thought-provoking essay, Azruddin Sadik Nadaf argues that real development lies in transforming the systems that produce inequality, not merely celebrating those who overcome it. Drawing from his work with the children of migrant sugarcane workers and his learning at the Indian School of Devel…
सांस्कृतिक राजकारणाची पायाभरणी करणाऱ्या अण्णाभाऊ साठेंवरील माहितीपट: एक अनुभव मिलिंद चंपानेरकर ०१ ऑगस्ट २०२६
अण्णाभाऊंच्या तेजस्वी कार्यकर्तृत्वाला साऱ्याजणींचा सलाम!! सांस्कृतिक राजकारणाची पायाभरणी करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावरील माहितीपट तयार करताना आलेल्या अनुभवांवर आधारित हा मिलिंद चंपानेरकर यांचा लेख आहे. अण्णाभाऊंच्या लोकनाट्य परंपरेचा मागोवा घेत जवळपास नऊ वर्षांच्या संशोधन, प्रवास आणि दस्तावेजीकरणातून त्यांनी अण्णाभाऊंच्या समृद्ध सांस्कृतिक वारशासह त्यांनी उभारलेल्या सांस्कृतिक रा…
विवेकाच्या खुनाची मूक संमती प्रा. गुलाब वाघमोडे ३१ जुलै २०२६
प्रा. गुलाब वाघमोडे यांच्या या लेखात महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारपरंपरेच्या पार्श्वभूमीवर वाढती अंधश्रद्धा, बुवाबाजी, व्यक्तिपूजा आणि विवेकवादावर होत असलेले हल्ले यांचा परखड वेध घेतला आहे. अशोक खरात प्रकरणाच्या निमित्ताने लेखक समाज, राजकारण आणि व्यवस्थेच्या भूमिकेवर कठोर प्रश्न उपस्थित करतात. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या विचारांचा आधार …
इन्क्लुजन यात्रा : एका प्रवासाची नोंद- भाग ३ दिक्षा दिंडे ३० जून २०२६
इन्क्लुजन यात्रेचा पहिला आठवडा आता पूर्ण होत आला होता. प्रत्येक दिवसासोबत नवी माणसं भेटत होती, नवे अनुभव मिळत होते आणि समावेशनाकडे पाहण्याची दृष्टी अधिक व्यापक होत होती. या टप्प्यातील प्रवासाने केवळ समाजातील अडथळेच दाखवले नाहीत, तर वैयक्तिक पातळीवरही अनेक प्रश्नांशी सामना करायला लावला. लेखाच्या या भागात कागल आणि कोल्हापूरमधील अनुभव, अपंग स्त्रियांच्या आरोग्याविषयीचे काही महत्त्वाचे प्रश्न, विद्यार…
इन्क्लुजन यात्रा : एका प्रवासाची नोंद- भाग २ दिक्षा दिंडे २६ जून २०२६
इन्क्लुजन यात्रेला सुरुवात होऊन तीन दिवस झाले होते. शाळा, महाविद्यालये, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याशी संवाद साधताना समावेशनाबद्दल अनेक नवे प्रश्न समोर येत होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आणि त्यांच्या निरागस प्रश्नांमुळे आत्मविश्वासही वाढत होता. पण चौथ्या दिवसापासून यात्रेने काहीसं वेगळं वळण घेतलं. प्रवासात अनपेक्षित अडचणी आल्या आणि पुढची काही नियोजनं बदलली. त्याच वेळी काही अनोळखी…
इन्क्लुजन यात्रा : एका प्रवासाची नोंद - भाग १ दिक्षा दिंडे २१ जून २०२६
मिळून साऱ्याजणी ऑनलाइनच्या कार्यकारी संपादक दिक्षा दिंडे या अपंगत्व, सुलभता आणि समावेशन या विषयांवर काम करणाऱ्या EquiBridge Foundation च्या सह-संस्थापक आहेत. त्यांना जन्मतः सेरेब्रल पाल्सी हे अपंगत्व आहे. समाजातील विविध स्तरांवरील समावेशनाची वास्तव स्थिती जाणून घेण्यासाठी, अपंग व्यक्तींचे अनुभव समजून घेण्यासाठी आणि समावेशक समाजाची संकल्पना अधिक व्यापकपणे पोहोचवण्यासाठी त्यांनी काही महिन्यांपूर्वी …
ऐतिहासिक ग्रंथ : ' खान्देशातील आंबेडकरी चळवळ खंड-२' प्रा. डॉ. सतीश मस्के २६ मे २०२६
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आणि आंबेडकरी चळवळीची मुळं खान्देशात किती खोलवर रुजली होती, याचा सविस्तर आणि दस्तऐवजीकरणासह मागोवा घेणारा ‘खान्देशातील आंबेडकरी चळवळ खंड-२’ हा ग्रंथ वाचकांना इतिहासाच्या एका महत्त्वाच्या प्रवासात घेऊन जातो. प्रा. डॉ. सतीश मस्के यांनी लिहिलेल्या या लेखात बाबासाहेबांचे खान्देशातील दौरे, बहिष्कृत हितकारणी सभेचं कार्य, समता सैनिक दल, स्वतंत्र मजूर पक्ष, सत्यशोधक आण…
‘हसरे किनारे’ ते ‘पिंपळायन’ : माणूसपण शोधणाऱ्या कविता प्रा. सरिता माने-पाटील १९ मे २०२६
निसर्ग, स्त्रीजीवन, सामाजिक विषमता, पर्यावरण, समता आणि मानवतावादी मूल्यांचा धागा एकत्र गुंफत कविता केवळ भावनांची अभिव्यक्ती न राहता विचारांची आणि परिवर्तनाची ताकद बनते, याचा प्रत्यय मिळून साऱ्याजणीच्या सांगली जिल्हा प्रतिनिधी डॉ. सोनिया कस्तुरे यांच्या ‘हसरे किनारे’ आणि ‘पिंपळायन’ या दोन काव्यसंग्रहांतून येतो. प्रा. सरिता माने-पाटील यांनी लिहिलेल्या या परीक्षणात ‘हसरे किनारे’ मधील निसर्गसंवेदना, स…
नाही उमगत 'ती' अजूनही..! डॉ. स्वाती पाटील १८ मे २०२६
स्त्रीच्या आयुष्यातील वेदना, संघर्ष, आत्मभान, नात्यांतील गुंतागुंत आणि समतेची आस या सगळ्यांना अत्यंत संवेदनशील शब्दांत व्यक्त करणारा डॉ. सोनिया कस्तुरे यांचा ‘नाही उमगत ‘ती’ अजूनही..!’ हा कवितासंग्रह केवळ स्त्रीवादी कविता म्हणून मर्यादित राहत नाही, तर माणूस म्हणून जगण्याच्या मूलभूत प्रश्नांना भिडतो. मिळून साऱ्याजणीच्या सांगली जिल्हा प्रतिनिधी डॉ. सोनिया कस्तुरे यांच्या कवितांवर डॉ. स्वाती पाटील या…