काळाचा हिशोब मागणारी कविता देविदास सौदागर २४ फेब्रुवारी २०२२

कवी जितेंद्र अहिरे यांची कविता आजच्या वर्तमानाची भाषा बोलते. समकाल टिपताना कवी बैचेन होऊन जातो. लोकशाहीची गळचेपी होत असताना, 'आम्ही हिशोब घेऊ', असा आवाज तो उठवतो, तेव्हा तो सर्वसामान्य माणसाला जवळचा वाटत राहतो. आजची बिघडलेली परिस्थिती आणि ती परिस्थिती लादणारे यांच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे; पण भाकरीच्या मागे पळण्याची हतबलता आडवी येते आहे. नैसर्गिक जगण्याच्या चिंधड्या उडवून माणसांना…